रेशन कार्ड ई-केवायसी आता मोबाईलवरून! धान्य बंद होण्यापूर्वी ‘अशी’ पूर्ण करा प्रक्रिया
रेशन कार्ड ई-केवायसी आता मोबाईलवरून! धान्य बंद होण्यापूर्वी ‘अशी’ पूर्ण करा प्रक्रिया
Read More
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
Read More
सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यावर ओढवली किडनी विकण्याची वेळ; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यावर ओढवली किडनी विकण्याची वेळ; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Read More
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ; बोनससाठी नोंदणी अनिवार्य
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ; बोनससाठी नोंदणी अनिवार्य
Read More
पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, तर ‘हा’ फॉर्म त्वरित भरा! अन्यथा नाव होईल
पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, तर ‘हा’ फॉर्म त्वरित भरा! अन्यथा नाव होईल
Read More

नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जानेवारीत जमा होणार! मात्र लाभार्थी संख्येत मोठी घट

९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ; ‘एक कुटुंब, एक लाभ’ आणि कठोर नियमांमुळे लाखो शेतकरी योजनेतून बाहेर.

नमो शेतकरी आठव्या हप्त्याचे वितरण आणि संभाव्य तारीख

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुका पाहता, राज्य सरकार हा हप्ता जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे १ जानेवारीच्या आसपास किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात हा निधी वितरित करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे.

ADS किंमत पहा ×

लाभार्थी संख्येत झालेली मोठी कपात

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही संख्या ९२ ते ९३ लाखांपर्यंत खाली आली. आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता केवळ ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. म्हणजेच, पात्रतेच्या कठोर निकषांमुळे सुमारे ६ लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

Leave a Comment